अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १५ : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व…
सुभाष दांडेकर यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई, दि. 15 :- कॅम्लिन उद्योग उभा करणारे ज्येष्ठ उद्योजक सुभाष दांडेकर यांच्या निधनाने मराठी उद्योग विश्वाला नावलौकिक मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले…
विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी वारीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक
शासनाने यावर्षीपासून प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान जाहीर केले होते त्यांच्या खात्यात जमाही झाले आषाढी एकादशी दिवशी वाहतुकीचे योग्य नियोजन…
काटोल तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांचे १५ जुलै पासून काम बंद आंदोलन सुरू; प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन, कामकाजावर होत आहे परिणाम
काटोल/-वार्ताहर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने या आंदोलनाची हाक दिली आहे. प्रलंबित मागण्यासाठी १५जुलै सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात…
पावसाळ्यात मुंबई का कोलमडते? मंथन रविवार, १४ जुलै २०२४ स्टेटलाइन डॉ. सुकृत खांडेकर
गेल्या पन्नास वर्षांत बहुतेक काळ देशात सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेवर अगोदर काँग्रेस आणि नंतर अविभाजित शिवसेना-भाजपाची सत्ता होती. याच…
वरठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधी ( GPF )ची रक्कम त्वरीत त्याच्या GPF च्या खात्यात भरण्यात यावी : – रवि येळणे
आज वरठी ग्रामपंचायतच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम संबंधाने पोलीस स्टेशन वरठी येथे तक्रार दाखल केली या तक्रारीच्या…
👌🌹☘️🌼☘️🌺☘️🌻☘️🌸☘️👌 🪷 माणसाच्या बाह्य जगाशी जुळते घेण्याचे मार्ग 🪷
मानसशास्त्र आपल्या बाह्य वस्तुशी असलेल्या संबंधाचा अभ्यास करते. माणसाचा मी ही स्थिर वस्तु असुन त्याचे बाह्य जगाशी असलेले संबंध स्थितिशील…
वजन कमी करण्यासाठी वापरा हा सर्वोत्कृष्ट डाएट प्लॅन
जंक फूड, फास्ट फूड यांमुळे लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. घरी बनलेल्या जेवणाऐवजी बाहेरचे तेलकट आणि हानिकारक पदार्थ खाल्यामुळे…
भोलेबाबा नामानिराळा… इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबाच्या सत्संगसाठी जमलेल्या तीन लाख भक्तांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जण मृत्युमुखी पडले व एकमेकांच्या अंगावर पडून…
कांदा, कापूस, सोयाबीन संदर्भात दिलासा मिळणार राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती
नवी दिल्ली, दि. १२ : कांदा, कापूस आणि सोयाबीन संदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे…
