८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड
मुंबई, दि.९ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. ०९…
भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. ९ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात…
CSTPS चे मुख्य अभियंता श्री विजय राठोड साहेब तुमचे लक्ष आहे तरी कुठे? पैश्याकडे की कुठे?
चंद्रपूर वार्ता : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर इथे कार्यरत असलेले एक जबाबदार मुख्य अभियंता यांच्या कार्यकाळामध्ये प्लॅन्ट मध्ये चोऱ्या…
वाचनालयामुळे मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो रोशन फुले
लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील मौजा साखरा येथे बुद्ध पौर्णिमेच्या शुभ पर्वावर बुद्ध विहार प्रवेशद्वार तथा सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी समाज…
ओरिएंटल इंटरप्राइजेस चे श्री अशोक उमरे AC हे दलाल
चंद्रपूर वार्ता : चंद्रपूर जिल्हा महाऔष्णिक विद्युत केंद्र , चंद्रपूर इथे गेल्या 5-6 वर्षांपासून साहेब लोकांनी इन्कवारी चे काम दिलेले…
मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत हे प्रभावी माध्यम – डॉ. संतोष बोराडे
मुंबई, दि. ८ : मानवाच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर संगीताचा सकारात्मक परिणाम होतो, हे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे.…
संतुलित आहार आरोग्यासाठी अधिक उपयुक्त – अन्वेषा पात्रा
मुंबई, दि. ८ : रोजच्या जेवणात विविध पोषणमूल्यांचा समावेश असलेला आहार शरीराला ऊर्जा तर पुरवतोच, पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतो. सुदृढ…
स्कूल बसमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकस्कूल बसमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. ८ मे :- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास…
‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि. ०७: भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त…
राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन
मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी…
