ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची कार्यवाही करावी – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
बुलडाणा, दि. 3 :सध्या महसूल मंडळ ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र लावण्यात आलेले आहे. त्यामुळे महसूल मंडळातील 10 ते 12 गावांतील पर्जन्याची…
सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस असलेले अधिकार समितीला देण्याचा निर्णय – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई, दि. ३ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी वाढवल्यामुळे लाभांश प्रदान करणे, लेखापरीक्षकांची नियुक्ती व अर्थसंकल्प…
सर्वांच्या एकत्रित सहभागातून ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवा – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे. पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाचा घेतला आढावा
मुंबई, दि. 3 : लोकप्रतिनिधी, विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांच्यासह लोकसहभागातून ‘माझी वसुंधरा’ हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन…
स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रयत्न करण्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचे आवाहन
नंदुरबार दि.3 : जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती करण्याचे प्रयत्न विविध यंत्रणांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी…
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 3: पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक काल जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून…
फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी.
✍️सरकारने या 420 बिल्डर, प्रदीप खांडरे परीवार,प्रशांत धात्रक परीवार,जयश्री सतीश घ ईत परीवार,यांना दिनांक 6/11/2020 ला जामीन देऊ नये, ✍️या…
अतंरराष्ट्रीय हिदुं परिषद/राष्ट्रीय बजरगं दल के और से निदर्शन-प्रदर्शन
बल्लभगढ़:- बल्लभगढ़ में लव जिहाद की घटना को लेकर आज विदर्भ के अनेक जगहो पर निषेध मनाकर जिल्हाधिकारी एवमं तहशिल…
टायगर ग्रुप भंडारा जिल्हा तर्फे असंख्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
जिल्हा भंडारा वार्ता:- टायगर ग्रुप महाराष्ट्र जिल्हा भंडारा तर्फे पै.तानाजीभाऊ जाधव अध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा जन्मदिनाच्या निमीत्ताने दि…
राज्यात एक लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि.२ : राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब…
कोविड कालावधीतील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई, दि. २ : कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ.…
