भारत निवडणूक आयोगाच्या ‘ईसीआयनेट’ डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन
मुंबई, दि.२२ : भारत निवडणूक आयोगाने इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम)-२०२६ दरम्यान ‘ईसीआयनेट (ईसीआयएनईटी)’ या एकात्मिक…
प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यातून मिळतोय जलद न्याय..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुंबई, दि.२२ : ‘सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय’ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि…
आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्या सुरांनी साकारली माणुसकीची मैफल वीनस म्युझिकल अँड सोशल वर्क ऑर्गनायझेशनचा समाजभान जपणारा संगीतमय उपक्रम
चंद्रपूर | प्रतिनिधी संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाशी नाते जोडणारे प्रभावी माध्यम ठरू शकते, याचा जिवंत प्रत्यय चंद्रपूरमध्ये…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्राने ऊर्जा विभाग हादरला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात नातेसंबंधातून कोट्यवधींचा खेळ उघड ‘छोटा सीई’च्या माध्यमातून ठेकेदारी साम्राज्य; तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत
चंद्रपूर | विशेष प्रतिनिधी दि. २१ जानेवारी २०२६ चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात वर्षानुवर्षे दबून ठेवण्यात आलेल्या कथित महाभ्रष्टाचाराचा भांडाफोड राष्ट्रवादी…
गंगासारू आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलचा सामाजिक आरोग्य उपक्रम; चंद्रपूरमध्ये विविध आजारांवर मोफत आयुर्वेदिक सेवा
चंद्रपूर | प्रतिनिधी ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने गंगासारू आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल…
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री व मंत्री करणार ध्वजवंदन
मुंबई, दि. २१ : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २१ जानेवारी २०२६ रोजी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी…
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद
मुंबई, दि. २१ : नवी दिल्ली येथे २३ जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद (आयआयसीडीईएम) सुरू झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातील…
संसदीय पारदर्शकतेचा नवा आधारस्तंभ म्हणजे तंत्रज्ञान – अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर ८६ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद
लखनौ, उत्तर प्रदेश २० जानेवारी : विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिककेंद्री दृष्टिकोन अधिक मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान हे निर्णायक साधन ठरत…
लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया – प्रा. राम शिंदे ८६ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद
उत्तरदायित्व केवळ निवडणुकीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही; ती प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे; गडबड-गोंधळासाठीचे नव्हे लखनौ, उत्तर प्रदेश २०…
शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक
नांदेड, दि. २०: ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता…
