गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 29 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक देशातील एक महान दार्शनिक…
मालेगाव येथील शासकीय कापूस खरेदी केंद्राचा कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ
मालेगाव, दि. 29 (उमाका वृत्तसेवा) – तालुक्यात कापसाचे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनामार्फत…
दाभाडी गावात आज पाण्याची गंगा आली; यापुढे विकास गंगा वाहील : कृषिमंत्री दादाजी भुसे. दाभाडीत विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
मालेगाव, दि. 28 (उमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत तळवाडे धरणाच्या पाणीपुरवठा योजनेतून दाभाडी गावात आज पाण्याची गंगा आली आहे, येथून पुढे विकासाची…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट
पुणे, दि.२८:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण,…
आंधळगाव पोलीस स्टेशन मध्ये नवेAPI
भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तहसील मध्ये आंधळगाव पोलीस स्टेशन मध्ये”सुभास बारसे”हे नविन सहायक पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती झाली. ते पुर्वी जवाहरनगर…
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
मुंबई, दि.28 : सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन…
🙏🏻आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तिसरे गुरू,क्रांतिसूर्य माहात्मा ज्योतीबा फुले यांचा पुण्यतीथी निमित्त विनम्र अभिवादन.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐🌷💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🌷विनोद खोब्रागडे तलाठी वरोरा आणि संपूर्ण खोब्रागडे परीवार वरोरा,चंद्रपूर.
✍️संदेश:- विद्येविना मती गेली. मतीविना निती गेली. नितीवीना गती गेली गतीविना वित्त गेले. वित्तविना शुद्र खचले . एवढे अनर्थ एका…
नाकाडोंगरी मध्ये धान खरेदी केंद्र सुरू
नाकाडोंगरी गावांमध्ये कित्येक दिवसांपासून धान खरेदी केंद्र सरकारने सुरू केले आहे, काही दिवसांपूर्वी च धान खरेदी केन्द्र सुरू झाला. बातमी…
मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई दि. 27 : महाराष्ट्रात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन…
रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सुटणार; ५ डिसेंबरला पहिले आवर्तन सोडण्यात येणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव (जिमाका) दि. २७ – रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात येणार असून पहिले आवर्तन ५ डिसेंबरला सोडण्यात येईल. अशी…
