▪महा आणि बाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे ▪ ▪आता संघर्षाशिवाय पर्याय नाही ▪ ▪संघर्ष लोकहितासाठी असतो पण ▪ ▪नोकरशाही, न्यायव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे सरकारचे बटीक बनले असेल तर —– ▪ ▪प्रकाश पोहरे यांचा प्रहार▪
▪पोलीस योद्धा स्पेशल▪ न्यायव्यवस्था , प्रसारमाध्यमे व नोकरशहा एकीकडे आणि संसद दुसरीकडे अशा संघर्षातून लोकशाही बळकट होत राहते , कारण…
