कामगारांच्या ‘पॉईंट टू पॉईंट’ वाहूतक व्यवस्थेसह उद्योगानजिक ‘फिल्ड रेसिडन्सीएल एरिया’ निश्चित करा – मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगक्षेत्र सुरळीत सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा
मुंबई, दि. १६ : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने…
