अमरावतीच्या धर्तीवर राज्यभरात ‘वात्सल्य’ उपक्रम राबवणार – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासन गंभीर
मुंबई, दि.५ : कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘वात्सल्य’ हा अभिनव उपक्रम सुरु केला…
