जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अतिवृष्टीग्रस्तांना पहिल्या टप्प्यातील साडेसात हजाराचे सानुग्रह वाटप
अमरावती, दि. 15: गेल्या महिन्यात 18 जुलैला जिल्ह्यातील काही गावात अतिवृष्टी होऊन ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतीचे…
