राज्याचा कौशल्य विकास विभागाचे काळाची गरज ओळखून मार्गक्रमण – राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्ण यांचे प्रतिपादन रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसरा वर्धापन दिन संपन्न
मुंबई. दि.१९: काळाची गरज ओळखून रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जगभरात भारतीय कुशल मनुष्यबळ पुरवत आहे, ही आनंदाची बाब…