BREAKING NEWS:
देश हेडलाइन

27 मे रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आढावा बैठक

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय महाअधिवेशन ७ आगस्ट २०२४ रोजी अमृतसर (पंजाब) येथे आयोजित करण्यात आले आहे. हे महाअधिवेशन…

देश महाराष्ट्र संपादकीय हेडलाइन

घोषणा आणि वल्गना… संपादकीय इंडिया कॉलिंग डॉ. सुकृत खांडेकर

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व ४८ मतदारसंघांत शांततेने आणि मुंबईत संथगतीने मतदान पार पडले. गेले…

देश महाराष्ट्र हेडलाइन

मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शक विशेष लेख

भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) तयार केलेले आहे. हे ॲप गुगल प्ले…

देश संपादकीय हेडलाइन

लोकसभेतील बिनविरोध भाग्यवान… मंथन स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात विविध राज्यांत मतदान चालू आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे, पण एकेठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार…

आरोग्य देश महाराष्ट्र हेडलाइन

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा उष्माघाताबाबत विशेष लेख

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. सामान्य मानवी शरीराचे तापमान 36.4°C ते 37.2°C (97.5°F ते 98.9°F) दरम्यान असते. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे. उष्णता, अति उष्णता, उष्माघाताची लाट यापासून बचाव करण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम सामान्य लक्षणे सामान्यतः उष्णतेशी संबंधित (सौम्य ते…

देश संपादकीय हेडलाइन

माणूस मोठा जिद्दीचा… बुधवार, १० एप्रिल २०२४ संपादकीय इंडिया कॉलिंग डॉ. सुकृत खांडेकर

        लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून भाजपाने आपली उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच नारायण राणे यांच्या प्रचाराने हे दोन्ही जिल्हे…

देश संपादकीय हेडलाइन

जम्मू – काश्मीर ‘अफ्स्पा’मुक्त होणार बुधवार, ३ एप्रिल २०२४ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधून आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट (अफ्स्पा) हटविण्यासाठी विशेष…

आर्थिक देश महाराष्ट्र संपादकीय हेडलाइन

भारतीय रिजर्व बैंकची स्थापना व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

आज आपण रिझर्व बँकेची कल्पना करतो. देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व बँकेची कल्पना केली…