शासन नेहमीच शेतकऱ्यांसोबत – कृषीमंत्री दादाजी भुसे. नुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीला देण्याचे कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
अकोला, दि.२५(जिमाका) – अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात पंचनामे करण्याचे काम…
