– : निधन वार्ता : – श्री जयकृष्ण निंबाळकर यांचे दु:खद निधन
कन्हान : – शिवसैनिक श्री जयकृष्ण भाऊरावजी निंबाळकर रा गहुहिवरा पो कन्हान ता पारशिवनी जि नागपुर यांचे बुधवार (दि.३१) मार्च…
– : निधन वार्ता : – श्री राजेश खौरे यांचे दु:खद निधन
कन्हान : – साईबाबा आश्रम शाळा टेकाडी चे मुख्याध्यापक (प्राथमिक) श्री राजेश पुंडलिकरावजी खौरे रा. गणेश नगर कन्हान ता पारशिवनी…
कन्हान शहरात व परिसरात लाॅकडाऊन चे नियम तात्काळ कडक करण्याची मागणी कन्हान- पिपरी शहर व परिसर रेड झोन मध्ये जाण्याची दाट शक्यता. कन्हान शहर विकास मंच पदाधिकारी व्दारे न प मुख्याधिकारीना निवेदन.
नागपूर (कन्हान ): – शहरात व परिसरात मागील काही दिवसा पासुन कोरोनाचा फैलाव अतिवेगाने वाढत असुन सुद्धा कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन…
वैदू स्मशान भूमी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार इम्रान सय्यद,शैलेश बोईनवाड नगरसेवक.
* पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता लातूर :-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार * वैदू स्मशान भूमीत *लाईटची…
अभाविप चा परीक्षा नियंत्रकांना घेराव
रा. तु. म. नागपूर विद्यापीठा द्वारे २५ मार्च पासून हिवाळी २०२० च्या ऑनलाइन परीक्षा सुरु झाल्या आहेत. परीक्षेत विद्यार्थांना विविध…
संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की हत्या..? इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा प्रश्न
संत तुकाराम महाराज यांच्या मृत्यू बद्धल दोन मतप्रवाह आहेत.पहिला आहे ते विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले आणि दुसरा आहे त्यांची…
लोकशाही टिकवायची असेल तर डोक्यातून आर. एस. एस आणि मनुस्मृतीचे विष उतरविले पाहिजे.
आरएसएस ने संवैधानिक व्यवस्था संपविण्यासाठी आणि मनुस्मृती प्रणित व्यवस्था लागू करण्यासाठी राज्यघटने बद्दलचा तिव्र द्वेष संख्येने मोठ्या जातींच्या तरुणांच्या मनात…
चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 30कोटींचा निधी परतीच्या मार्गावर
चंद्रपूर : शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळालेला निधी खर्च करण्यासाठी मार्च महिन्यात सर्वच विभागांकडून मोठी घाई सुरू असते. ही कामे एप्रिल…
ब्राह्मण सोडले तर सर्व भारतीय हे मुळचे बौध्द आहेत. – चंद्रशेखर भारती यांनी मांडले विचार!
इ.स.पूर्व सात हजार ते तीन हजार दरम्यान भटके आणि रानटी आर्य भारतात आले. त्याकाळात केवळ सिंधू संस्कृती व द्रविड संस्कृती…
संघ विचारधारा रुजविण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न :- एड. यशोमती ठाकूर.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजप धार्जिणे राजकीय प्रचार आणि काँग्रेस विरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करित असल्याचा…
