मनोरंजन

प्रेम, ऊर्जा विज्ञान आणि कायदा: भावनांचा खेळ की जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र?

प्रस्तावना: मानवी जीवन हे भावना आणि ऊर्जा यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने विणलेले आहे. प्रेम ही संकल्पना…

क्राइम न्यूज़

वरठी ग्रामपंचायतीचा ‘माहिती’ लपवण्याचा बनाव? भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचे टाळून पत्रकारांना दाखवला RTI चा रस्ता!

वरठी (प्रतिनिधी): वरठी ग्रामपंचायतीमधील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग आणि विकासकामांच्या दर्जाबाबत ‘पोलीस योद्धा…

महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

सत्ताधारी झिरो, मेकॅनिकल इंजिनीअर झाला हीरो गडचांदूर नगरपरिषदेची अजब कहानी

गडचांदुर – गडचांदूर शहरात स्थानिक नगरपरिषदे मार्फत होत असलेले ओपनस्पेस सौंदर्यीकरण, नाली बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर असून न.प. कडे सिव्हिल इंजिनिअर…

महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवून वातावरणीय बदलांचे परिणाम नियंत्रित करावेत – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन पुरस्कार विजेत्या स्थानिक स्वराज्य संस्था, अधिकारी यांच्याशी साधला संवाद

मुंबई, दि. 19 : कोरोनाचे संकट असतानाही सर्व प्रशासकीय यंत्रणेने कोरोना नियंत्रणविषयक जबाबदारी सांभाळत ‘माझी वसुंधरा’ अभियानही यशस्वीरित्या राबविले. आता…

महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

उर्जानगरातील आयुषनगर येथे उद्यान बांधकामासाठी ३० लक्ष रु. निधी मंजुर

चंद्रपुर :-विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुखा तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्‍यातील उर्जानगर परिसरातील आयुषनगर येथील मोकळया…

क्राइम न्यूज़ महाराष्ट्र विदेश हेडलाइन

आंतरराज्यीय गांजा माफियांचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात कारवाई ३० लाख रुपये किमतीच्या ९० किलो गांजासह दोघांना सुमठाना जंगलातून केली अटक

चंद्रपूर: तेलंगणा राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक…

महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

२०१९ च्‍या अतिवृष्‍टीतील लाभार्थ्‍यांना तातडीने घरे मंजुर करा – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुर :- २०१९ मध्‍ये महाराष्‍ट्रात झालेल्‍या अतिवृष्‍टीमध्‍ये हजारो घरे जमीनदोस्‍त झाली. त्‍यामुळे या अतिवृष्‍टीतील पिडीतांसाठी शासनाद्वारे घरे घोषित करण्‍यात आली.…

महाराष्ट्र हेडलाइन

राज्यात उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात

मुंबई, दि.१८ : राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या…