आमदार दादाराव केचे यांच्यासह भाजपाचे महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी केले रास्ता रोको आंदोलन ठाकरे सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण रद्द झालं महाविकास आघाडीचा तीव्र निषेध
महेश देवशोध (राठोड) सामाजिक समानतेसाठी आरक्षणाची सुरुवात करून छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील असमानतेची दरी कमी केली होती स्थानिक स्वराज्य संस्थेतील…
उघड्यावर धान खरेदी होणार नाही यासाठी जिल्ह्यात गोडाऊनचे नियोजन करा – पालकमंत्री नवाब मलिक
धान खरेदी मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठवा जिल्हा कोविड मुक्तीच्या मार्गावर गोंदिया, दि.25 : धानाचे उत्पादन लक्षात घेता साठवणुकीसाठी गोदाम कमी पाडतात.…
लसीकरणात महाराष्ट्राचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक; आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस लसीकरणात महाराष्ट्राचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक; आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस
मुंबई, दि. २६ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची…
शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थाच्याही व्यसनमुक्ती उपक्रमात जनतेचे सहकार्य हवे – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन
ऑनलाईन वेबिनारद्वारे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, व्यसनमुक्तीचा संकल्प मुंबई, दि. २६ : शासनाने अंमली पदार्थावर बंदी घातलेली आहे. सार्वजनिक आरोग्य व…
कोविड-१९’ निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण
मुंबई, दि.26 : राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात…
‘कोविड-१९’ निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण
मुंबई, दि.26 : राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात…
यंत्रणांनी शासकीय योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करावी – पालकमंत्री नवाब मलिक
गोंदिया, दि.26 : शासनाद्वारे विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची यंत्रणांनी सक्षमपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक…
दुर्बल घटकांच्या विकासासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र शासन पुरोगामी विचारधारा घेऊन समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्यरत आहे. या दुर्बल घटकांचा विकास करायचा असेल तर समाजातील मुला-मुलींना…
लोकराजा : छत्रपती राजर्षी शाहू महाराज
सबंध देशात महाराष्ट्राकडे जी पुरोगामी राज्य म्हणून बघितले जाते, त्यासाठी ज्या तीन प्रमुख समाजसुधारकांची नावे घेतली जातात ती म्हणजे महात्मा…
उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम बनवा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद दि 25 (जिमाका) : ग्रामीण भागातील महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणे…
