आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा ‘लाल परी’तून प्रवास – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती
मुंबई, दि. 19 आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष…
‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवून वातावरणीय बदलांचे परिणाम नियंत्रित करावेत – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन पुरस्कार विजेत्या स्थानिक स्वराज्य संस्था, अधिकारी यांच्याशी साधला संवाद
मुंबई, दि. 19 : कोरोनाचे संकट असतानाही सर्व प्रशासकीय यंत्रणेने कोरोना नियंत्रणविषयक जबाबदारी सांभाळत ‘माझी वसुंधरा’ अभियानही यशस्वीरित्या राबविले. आता…
भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्या प्रकरणी महापौर यांच्याशी सकारात्मक चर्चा – कृष्णा मसराम अ.भा.आ. विकास परिषद
चंद्रपूर : भगवान बिरसा मुंडा यांचा पुर्णाकृती पुतळा महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून हटविण्यात आला त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या आणि…
उर्जानगरातील आयुषनगर येथे उद्यान बांधकामासाठी ३० लक्ष रु. निधी मंजुर
चंद्रपुर :-विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुखा तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्यातील उर्जानगर परिसरातील आयुषनगर येथील मोकळया…
आंतरराज्यीय गांजा माफियांचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात कारवाई ३० लाख रुपये किमतीच्या ९० किलो गांजासह दोघांना सुमठाना जंगलातून केली अटक
चंद्रपूर: तेलंगणा राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक…
२०१९ च्या अतिवृष्टीतील लाभार्थ्यांना तातडीने घरे मंजुर करा – आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपुर :- २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमध्ये हजारो घरे जमीनदोस्त झाली. त्यामुळे या अतिवृष्टीतील पिडीतांसाठी शासनाद्वारे घरे घोषित करण्यात आली.…
राज्यात उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
मुंबई, दि.१८ : राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या…
प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एमएमआर क्षेत्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. १८ : मुंबई शहरासह महानगर परिसराच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…
रक्तदात्यांमुळे जिल्ह्याचा लौकिक वाढला – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर दि. 18 : ‘माणूस द्या, मज माणूस द्या’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले. जात, धर्म, पंथ या सर्वांहून…
भुकेल्याची भूक भागविण्याचे महत्त्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र – कृषिमंत्री दादाजी भुसे
मालेगाव, दि. 18 (उमाका वृत्तसेवा) : अल्प दरासह संकट काळात मोफत उपलब्ध होत असलेल्या शिवभोजनामुळे भुकेल्यांची भूक भागविण्याचे महत्त्वपूर्ण काम होत आहे. हा…
