रखडलेल्या पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा – पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील कोकण व नाशिक विभागातील पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा
मुंबई दि. 30 :- अनेक पाणीपुरवठा योजना या क्षेत्रीय स्तरावर करण्यासारख्या आहेत. त्या तातडीने पूर्ण कराव्यात तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या…
तलाठी संवर्गाच्या बदल्यांना २०१९ च्या शासन निर्णयातून वगळण्यासाठी सकारात्मक – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. 30 : तलाठी संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांना दि. 15 मे, 2019 च्या शासन निर्णयातून वगळण्याबाबत महसूल विभागाने सविस्तर प्रस्ताव…
‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई
मुंबई, दि. 30 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करतच आहे. याखेरीज मराठी भाषा मूळ स्वरुपात…
फ्लिपकार्टकडून राज्य शासनास ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत
मुंबई, दि. 30 : कोविडचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या फ्लिपकार्ट कंपनीने राज्य शासनाला 30 आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत दिली…
राज्यात ५ ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर – अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती उर्दू भाषेचा विकास, मराठी व उर्दू भाषेतील देवाणघेवाण वाढविण्यावर भर
मुंबई, दि. 30 : राज्यात उर्दू भाषेची वाड़मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सृजनशील विचारांची…
कृषी संजीवनी मोहिमेत ४० हजार गावांमध्ये ६ लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन – कृषिमंत्री दादाजी भुसे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोहिमेचा उद्या समारोप
पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार मुंबई, दि. 30 : शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात…
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतले श्री रेणुका देवी मंदिराच्या पायरीवर दर्शन
नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे माहूर येथे आले असताना त्यांनी अत्यंत साधेपणाने व कोविड-19 नियमांचे…
पावसाळी अधिवेशनासाठी ३ व ४ जुलै रोजी आरटी-पीसीआर चाचणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसह सर्वांना अनिवार्य
मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात…
सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन नियोजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील नागरी, औद्योगिक क्षेत्रातील व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. २८ : सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत नागरी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आतापर्यंतच्या अनुभवांच्या आधारावर पुढे जाऊन दीर्घकालीन नियोजन…
कृषि संजीवनी मोहीम-२०२१ अंतर्गत फळपिके उत्पादक शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा मनमोकळा संवाद शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल कृषी विद्यापीठांनीही घ्यावी
अहमदनगर: कृषी विद्यापीठांमध्ये कृषी विषयक विविध बाबींवर संशोधन होत असताना राज्यात ठिकटिकाणी शेतकरी वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या…
