पावसाळी अधिवेशनासाठी ३ व ४ जुलै रोजी आरटी-पीसीआर चाचणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसह सर्वांना अनिवार्य
मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात…
सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन नियोजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील नागरी, औद्योगिक क्षेत्रातील व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. २८ : सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत नागरी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आतापर्यंतच्या अनुभवांच्या आधारावर पुढे जाऊन दीर्घकालीन नियोजन…
कृषि संजीवनी मोहीम-२०२१ अंतर्गत फळपिके उत्पादक शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा मनमोकळा संवाद शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल कृषी विद्यापीठांनीही घ्यावी
अहमदनगर: कृषी विद्यापीठांमध्ये कृषी विषयक विविध बाबींवर संशोधन होत असताना राज्यात ठिकटिकाणी शेतकरी वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या…
कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी नियम पाळा अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील – पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा, दि.28 (जिमाका): जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या …
जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत
नागपूर दि. 28: जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांचे 2021-22 या वर्षासाठीचे परिपूर्ण प्रस्ताव कालमर्यादेत नियोजन कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश पालकमंत्री…
ऊसतोड कामगार वर्गासाठी आर्थिक तरतुदीला प्राधान्य मिळणे आवश्यक – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे ऊसतोड महिला कामगारांबाबतचे निर्णय घेताना संवेदनशीलता आणि कार्यशील अंमलबजावणी प्रक्रियेची गरज
ऊसतोड हंगाम सुरू होण्याअगोदरच प्रशासनाने काम करण्याचे निर्देश मुंबई, दि. 28 : राज्यातील ऊसतोड कामगार वर्गासाठी आर्थिक तरतुदीला प्राधान्य मिळणे…
स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जाणून घेतली ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया
सातारा दि.28 (जिमाका): स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्लँटचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या…
सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा म्हणजे मूर्तीमंत तेज – पालकमंत्री सुभाष देसाई सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
महानगरपालिकेद्वारे संचलित पेट्रोलपंपाचे उद्घाटन औरंगाबाद, दि.28, (जिमाका):- भारताच्या इतिहासात सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव आदराने घेतले जाते, त्यांनी भारताला अखंड ठेवण्याचे…
आरोग्य सुविधेबाबत औरंगाबाद जिल्ह्याने रोल मॉडेल म्हणून काम करावे – पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा घेतला आढावा
औरंगाबाद, दि.28, (जिमाका):- जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आरोग्य सुविधेविषयीचे रोल मॉडेल म्हणून काम करावे, तसेच रोड मॉडेल म्हणून काम करत…
नि:क्षारीकरण प्रकल्प हे मुंबईसाठी क्रांतीकारी पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बृहन्मुंबई महानगरपालिका व मे.आयडीई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सामंजस्य करार
मुंबई, दि. २८ : मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरु करणे हे महत्त्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त…
