नगर शहरातील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
अहमदनगर दि. १० – देशाची अर्थव्यवस्था उभारी देण्याचे महत्त्वाचे काम उद्योग क्षेत्र करीत असते. त्यामुळे उद्योगाला बळ देणे हे प्रत्येक…
अधिक गतीने लसीकरण होण्याची गरज – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
अहमदनगर: जिल्ह्यात अद्यापही दैनंदिनरित्या साधारणता तीनशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण आढळून येत असलेल्या भागात कडक उपाययोजना…
डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 10 : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून जिल्ह्यातील डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन कृषि…
सिंचन आणि विकासाच्या बाबतीत सावली तालुका अग्रेसर करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार ७ कोटी २६ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन
चंद्रपूर,दि. 10 जुलै : सावली तालुक्यात सिंचनाची सोय व्हावी म्हणून आसोलामेंढा तलावात 2017 साली पाणी आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.…
योग्य नियोजन करुन जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
हिंगोली, दि. 09 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील…
लासलगाव बाह्य वळण रस्त्याच्या कामाला गती द्या – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक दि. 10 – लासलगाव शहराच्या बाहेरून जात असलेल्या बाह्य वळण रस्त्याचे व उड्डाणपुलाच्या कामास अधिक गती देऊन तातडीने काम पूर्ण करण्याचे …
लग्न सोहळ्यांमधील गर्दी टाळण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन लग्न सोहळ्यांत गर्दी होत असेल तर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी
नाशिक दि. 10 – नागरिकांनी लग्न सोहळे तसेच इतर घरगुती सोहळे करताना गर्दी करू नये. यासारख्या सोहळ्यांमुळे रुग्ण अधिक वाढताना दिसत…
व्हीएमव्हीच्या शताब्दीनिमित्त १०० कोटींचा प्रस्ताव; १० कोटी तातडीने उपलब्ध करून देणार
अमरावती, दि. 10 : विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येत्या 2022-23 मध्ये शंभर वर्षे पूर्ण करीत आहे. शताब्दी वर्षाचे औचित्य…
सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्रामुळे राज्यातील गरीब जनतेला दिलासा : कृषिमंत्री दादाजी भुसे
मालेगाव, दि. 10 : सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्राने राज्यातील गरीब जनतेला दिलासा देण्याचे चांगले काम उभे राहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…
सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्रामुळे राज्यातील गरीब जनतेला दिलासा : कृषिमंत्री दादाजी भुसे
मालेगाव, दि. 10 : सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्राने राज्यातील गरीब जनतेला दिलासा देण्याचे चांगले काम उभे राहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…
