🕵️♂️ दहा मिनिटांचा पुरावा – बेंगळुरूतील ब्रिटिश नागरिक स्टुअर्ट हत्याकांडाची गूढ कथा
लेखक: अमर वासनिक स्थळ: बेंगळुरू, कर्नाटक कालावधी: जानेवारी १९९६ — 🔹 प्रस्तावना कधी कधी गुन्हे उकलण्यासाठी पोलीसांकडे आधुनिक तंत्रज्ञान, CCTV…
🕵️♂️ दहा मिनिटांचा पुरावा – बेंगळुरूतील ब्रिटिश नागरिक स्टुअर्ट हत्याकांडाची गूढ कथा
लेखक: अमर वासनिक स्थळ: बेंगळुरू, कर्नाटक घटनेचा कालावधी: जानेवारी १९९६ — 🔹 प्रस्तावना कधी कधी गुन्हे उकलण्यासाठी पोलीसांकडे आधुनिक तंत्रज्ञान,…
स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत सरस्वती विद्यालयाचे सुयश
अर्जुनी/मोर:- स्थानिक नगरपंचायत अर्जुनी/मो. जिल्हा गोंदिया येथे ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा 2025 अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यात रांगोळी…
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद/राष्ट्रीय बजरंग दल नागपूर जिल्हा, महानगर यांच्या शस्त्रपूजनाचा समारोप साजरा.
नागपूर:- हिंदू-हृदयसम्राट डॉ.प्रवीणभाई तोगड़िया यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन , आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नागपूर जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ आवळे जी यांच्या सहकार्याने,…
२७०० पालिका कर्मचार्यांना जूनी पेंशन योजना लागु होणार!
मुंबई महापालिकेतील दि. ५ मे २००८ पुर्वी भरतीप्रक्रीया सुरु झालेल्या २७०० कर्मचार्यांचा जून्या पेंशन योजनेत समावेश करण्यास पालिका आयुक्त भूषण…
📰 कस्तुरबा रुग्णालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याशी गैरवर्तन — बीएमसी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून कठोर कारवाईची मागणी प्रबोधनात्मक पुस्तके वाटल्यामुळे माजी कर्मचाऱ्याचा अपमान; “अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी” असल्याचा आरोप
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या एका घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे. बीएमसी एससी, एसटी, व्हिजेएनटी, एसबीसी,…
स्वामीनाथन आणि टाटा फाऊंडेशन सोबतच्या कराराने राज्यात शेती, ग्रामविकासाचे नवे पर्व – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ०६ : कृषी विभाग, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन, ग्रामविकास विभाग आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यासोबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांमुळे…
🕉️ सुप्रीम कोर्टातील घटना: संयम, न्याय आणि सनातन धर्माची खरी कसोटी
संतुलित विश्लेषण : एका क्षणिक आवेशातून उघड झालेला समाजाचा आरसा सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने एका वकिलाने…
‘बहार-ए-उर्दू’ चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम
मुंबई, दि. ५: महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत असून या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘बहार-ए-उर्दू’ महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून श्री साईबाबा समाधीचे दर्शन
अहिल्यानगर, दि. ५ : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट…
