बाजार में अब ऐसा खतरनाक लिक्विड उपलब्ध हैं जिससे कि बासी सब्जी को ताजा बनाया जा सकता है, जिसे खाकर हम लोग बीमार पड सकते हैं, बहुत ही चिंतनीय.. 🤔
बाजार में अब ऐसा खतरनाक लिक्विड उपलब्ध हैं जिससे कि बासी सब्जी को ताजा बनाया जा सकता है, जिसे खाकर…
मध्यप्रदेश पशु चिकित्सालय का भंडाफोड़
मामला पशु चिकित्सालय का बंद रहता है औषधालय पशु पालकों की परेशानी मध्यप्रदेश सरकार पशु के बेहतर इलाज के लिए…
मानाच्या पालख्यांचे वाखरीत आगमन; प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत
पंढरपूर, दि.19 : आषाढी एकादशीसाठी आज मानाच्या पालख्यांचे वाखरी येथे आगमन झाले. मानाच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद…
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण – डॉ.नितीन राऊत
125 मेट्रीक टन साठवणूक क्षमतेच्या ऑक्सिजन टँक शहरात आज दाखल कोविड तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा नागपूर, दि. 19 : कोरोनाच्या संभाव्य…
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी तक्रारमुक्त गाव अभियान राबवा – बच्चू कडू
पुनर्वसन गावातील नागरी सुविधांचा आढावा पुनर्वसित 85 गावांमध्ये राबविणार अभियान तक्रारमुक्त पुनर्वसित गावांसाठी पुरस्कार नागपूर, दि. 19 : गोसेखुर्द राष्ट्रीय…
प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिल्यास देश आत्मनिर्भर होईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
रतन टाटा, आदी गोदरेज, आयुक्त इक्बाल सिंह चहल, निरंजन हिरानंदानी, उज्ज्वल निकम, उदित नारायण, मंजू लोढा सन्मानित मुंबई, दि. 19 : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ…
अतितीव्र कुपोषित बालकांच्या उपचाराकडे विशेष लक्ष द्या – ॲड.के.सी.पाडवी
नंदुरबार दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजनांवर भर द्यावा आणि अतितीव्र बालकांचे पोषण आणि…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते दोन ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
महिला व बाल रुग्णालय परिसरात उभारणी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची उपलब्धता वाशिम, दि. १९ (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेतून कोविड-१९…
राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, (जिमाका) दि. 19 – जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी…
शेतकरी बांधवांच्या तक्रारीनुसार तत्काळ पंचनामे करून घ्यावे – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे आदेश
अमरावती, दि. 19 : अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे त्यांच्या टोल…
