टेंभू प्रकल्पामध्ये फ्लो-मिटर हे जीपीआरएस बेस्ड बसविण्यात येणार यामुळे विसर्गाचा ऑनलाईन डाटा उपलब्ध होणार – पालकमंत्री जयंत पाटील आटपाडी तालुक्यातील 18 गावे येणार सिंचनाखाली ; खरसुंडी वितरिकेच्या कामासाठी 53.88 कोटी निधी
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : खरसुंडी वितरिकेची सुरुवात होणाऱ्या विमोचक (हेड रेगवॉटर) वितरण हाऊद, डिलिवरी चेंबर, व्हॉल्व केबिन येथे…
अनुसूचित जनजाति अधिकारी/कर्मचारियों को 9 अगस्त 2021 को स्वेच्छिक अवकाश व उक्त दिनांक को अवकाश दिए जाने वावत आवेदन पत्र
श्री मान कलेक्टर महोदय । सतना मध्यप्रदेश विषय ___ अनुसूचित जनजाति अधिकारी/कर्मचारियों को 9 अगस्त 2021 को स्वेच्छिक अवकाश व…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाच घरांचे, एका गोठ्याचे नुकसान
सिंधुदुर्गनगरी दि.२२ (जि.मा.का.) – अतिवृष्टीमुळे वैभववाडी तालुक्यातील सडुरे – गावधनवाडी येथील श्रीमती जयश्री बाबाजी सावंत, नाधवडे येथील संतोष झिलु बाणे यांच्या…
अतिवृष्टीमुळे बाधित राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य पुरामुळे बाधित पाणीपुरवठा योजनांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
मुंबई दि.27: – कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास…
पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता, आरोग्य सुविधा द्या; पूरसंरक्षक भिंती, इशारा यंत्रणा, दरडग्रस्त वस्त्यांचे पुनर्वसन यासाठी कार्यवाही करा
राज्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा मुंबई, दि. २६ :- पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक…
महाड तालुक्यातील तळीये गावातील बचावकार्य थांबविण्याचा सर्वानुमते निर्णय दुर्घटनेत ५ जखमी, ५३ मृतदेह प्राप्त तर अद्याप ३१ जण बेपत्ता
अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका) :- महाड तालुक्यातील तळीये गाव दि. २२ जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. कालपर्यंत (दि.25जुलै) दरडीच्या ढिगाऱ्यातून ५३…
शूरवीर जवानांचे शौर्य व वीरमातांचे धैर्य यामुळेच देश सुरक्षित – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल योद्ध्यांचा राजभवन येथे सन्मान
वीरमाता अनुराधा गोरे यांच्या ‘अशक्य ते शक्य’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन मुंबई, दि. 26 : हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले…
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री यांनी केली पाहणी
सांगली, दि. २६, (जि. मा. का.) : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा…
पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर पालकमंत्र्यांकडून नैसर्गिक आपत्ती निवारण कार्याचा आढावा
अमरावती, दि. 24: अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण करावी. आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी.…
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा
पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालय स्तरावर चर्चा करून निर्णय पुणे जिल्ह्याने कोविड लसीकरणामध्ये ५५ लाखांचा टप्पा…
