श्रीक्षेत्र कौंडण्यपूरला पालखी मार्गाशी जोडण्यासाठी पालकमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
अमरावती, दि. २१ : माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील पालखीचे महाराष्ट्राच्या वारी परंपरेत मानाचे स्थान आहे. ४२७…
इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि.21: राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार…
राज्यपालांच्या हस्ते ‘सावध करी तुका’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 20 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आचार्य तुषार भोसले लिखित ‘सावध करी तुका’ या पुस्तकाचे प्रकाशन…
‘बकरी ईद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 20 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना ‘बकरी ईद’ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बकरी ईद’…
अर्थसंकेतच्या जीवन गौरव पुरस्कारांचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुंबई, दि. २०. उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या नवउद्योजकांचा आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ‘अर्थसंकेत – महाराष्ट्र…
‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा
मुंबई, 20 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. शांती आणि त्यागाचे प्रतिक…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा
मुंबई, दि.२०:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी हा सण…
गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल
मुंबई, दि. 20 : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या…
वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नळ पाणी योजनेबाबतचा प्रस्ताव सादर करा – पालकमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 20 : वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नळ पाणी योजनेसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेमधून 7 कोटी 15 लाख निधी…
रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भवन उभारणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 20 : राज्यात उर्दू भाषेची वाड्:मयीन प्रगती आणि समृद्धीसाठी नांदेड व मालेगावच्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये उर्दू घर (भवन) उभारण्यासाठी…
