मुंबई उपनगरात नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक
मुंबई, दि. 27 : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९…
बोथली येथे परमात्मा एक सभामंडप बांधकामाचे लोकार्पण सोहळा संपन्न
मानव धर्मातील परमात्मा एक सेवक बांधवांना चर्चा बैठकी करीता त्यांना हक्काचे सभामंडप व्हावे हाच माझा उद्देश – आमदार राजू माणिकरावजी…
प्रहार जनशक्ती पक्ष लाखांदूर तालुका अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ता काशिनाथ हत्तीमारे यांची नियुक्ती
लाखांदूर:- लाखांदूर तालुक्यामध्ये बरेच वर्षात पासून सामाजिक क्षेत्रात काम करीत असतांना आज उत्कृष्ट कामगिरी म्हणुन गुरुवार दिनांक २४/०९/२०२५ रोजी प्रहार…
जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात सरस्वती विद्यालय अव्वल
अर्जुनी मोरः- प्रादेशिक विद्या प्रधिकरण नागपुर (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त…
‘पॉड टॅक्सी’ प्रकल्प मॉडेल म्हणून राबवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २५ : वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या…
वन-आधारित उपजीविकेला कृषी व पणन क्षेत्रात ‘नाबार्ड’च्या सहभागाने चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सुविधांसाठी प्रायोगिक तत्त्वावर मुख्य रस्त्यांलगत गोदामे
मुंबई, दि. २५ :- गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी समुदायांच्या कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना देण्यासाठी किरकोळ वनोपज तसेच धान्यासाठी प्रायोगिक…
अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई; २.२२ कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबई, दि. २५ : अवैध विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभाग नियमित कारवाई करीत असतो. उत्पादन शुल्क विभागाने…
चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये वाढत्या चोऱ्या; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. लाखो रुपयांचे पाइपलाइन,…
वरठी येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जन्म शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला.
वरठी (प्रतिनिधी): बँरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 100 व्या जयंती निमित्त वरठी गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी…
“फळगळतीचे तातडीने पंचनामे – शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न!”
काटोल/प्रतिनिधी:- संत्रा व मोसंबी फळपिकांच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद…
