महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्यांची सुटका करणे सुरु
पूरग्रस्तांनी घराच्या छतावर, उंचावर थांबल्यास लगेच मदत करणे शक्य स्वयंसेवी संस्थांना अन्नाची पाकिटे, कपडे याविषयी आवाहन मुंबई, २३ : महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज…
पूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा
मुंबई, दि. २२ :- राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी…
गरीब भूमीहीन आदिवासींना जमीन उपलब्ध करून देणार- पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.22: कोरोना संकटाच्या काळात राज्य शासन गरीब आदिवासी जनतेच्या पाठीशी असून आदिवासींच्या कल्याणासाठी गरीब भूमीहीन नागरिकांना आदिवासी विकास…
पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली • नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने संपर्कात
मुंबई, दि.२२ : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील…
पूर परिस्थिती मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू
मुंबई, दि.२२ : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. तसेच…
रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली; लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले – परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई, दि.२२ : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या…
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हितचिंतकांच्या स्नेह व शुभेच्छांमुळे माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित; अधिक समर्पितपणे काम करण्याचे बळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले राज्यातील जनतेचे जाहीर आभार
मुंबई, दि. २२ : “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्वांनी व्यक्त केलेला स्नेह व दिलेल्या शुभेच्छांमुळे माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला असून महाराष्ट्रासाठी…
भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कमांडर एस. परमेश यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. 22 : भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कमांडर एस. परमेश यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव…
९७ गावांच्या स्मशानभूमीला खाजगी जमिनीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद – पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यातील असंख्य गावांना स्वत:ची स्मशानभूमि नसल्याने होणारी मानसिक घालमेल लक्षात घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अशोक…
चांदूरबाजार येथे औद्यागिक क्षेत्र विकसित करावे; ग्रामाद्योग केंद्र निर्मितीसाठी प्रस्ताव – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 22 : औद्योगिक क्षेत्र विकसित होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा चांदूरबाजार या शहरात आहेत. नरखेड रेल्वेमार्ग, तोंडगाव औद्योगिक क्षेत्रलगत…
