माणिकराव जगताप यांच्या निधनाने काँग्रेसचा कोकणातील चेहरा हरपला ! – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा कोकणातील चेहरा हरपल्याचे…
महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांना आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, दि.26 : महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनाबद्दल आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त केला…
महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, दि. २६ :- महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार, पक्षात विविध पदे भूषविलेले, आमचे सहकारी माणिकराव जगताप यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख…
आदिवासी बांधवांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:सह समाजाची प्रगती साधावी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य व किराणा किटचे वाटप शिर्डी, दि.25 :- तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या व कुटुंबाच्या विकासासाठी संगमनेर तालुक्यात सातत्याने काम…
शासन नेहमीच शेतकऱ्यांसोबत – कृषीमंत्री दादाजी भुसे. नुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीला देण्याचे कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
अकोला, दि.२५(जिमाका) – अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात पंचनामे करण्याचे काम…
साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासोबत नागरिकांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
मुंबई, दि. २५ : राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे…
देवरुखवाडीला दिली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट; लोकांना भेटून शासन तुमच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही
सातारा, दि.25 ( जिमाका ) वाई तालुक्यातील देवरुखवाडी (कोंडावळे) येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन जवळपास 14 घरांची हानी झाली, तसेच अनेक…
मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलसाठी मोठा प्रतिसाद हे शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचे द्योतक – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई, दि. 25 – मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांचा प्रतिसाद वाढणे हे शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचेच द्योतक आहे,…
शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे सुस्पष्ट निर्देश कृषीमंत्र्यांकडून विमा कंपनी कार्यालयाची तपासणी
अमरावती, दि. २४ : पीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्या तक्रारीची तातडीने दखल…
कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची ‘सरहद’ची भूमिका कौतुकास्पद – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कारगिल गौरव पुरस्काराचे गृहमंत्री श्री. वळसे-पाटील हस्ते वितरण
पुणे, दि. 25 : कोणतीही अपेक्षा न ठेवता देशासाठी, देशप्रेमासाठी, राष्ट्रभक्तीसाठी, वंचितांसाठी काम करण्याची सरहदची भूमिका महत्त्वाची आहे, असे कौतुकोद्वार…
