गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी तक्रारमुक्त गाव अभियान राबवा – बच्चू कडू
पुनर्वसन गावातील नागरी सुविधांचा आढावा पुनर्वसित 85 गावांमध्ये राबविणार अभियान तक्रारमुक्त पुनर्वसित गावांसाठी पुरस्कार नागपूर, दि. 19 : गोसेखुर्द राष्ट्रीय…
प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिल्यास देश आत्मनिर्भर होईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
रतन टाटा, आदी गोदरेज, आयुक्त इक्बाल सिंह चहल, निरंजन हिरानंदानी, उज्ज्वल निकम, उदित नारायण, मंजू लोढा सन्मानित मुंबई, दि. 19 : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ…
अतितीव्र कुपोषित बालकांच्या उपचाराकडे विशेष लक्ष द्या – ॲड.के.सी.पाडवी
नंदुरबार दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजनांवर भर द्यावा आणि अतितीव्र बालकांचे पोषण आणि…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते दोन ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
महिला व बाल रुग्णालय परिसरात उभारणी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची उपलब्धता वाशिम, दि. १९ (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेतून कोविड-१९…
राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, (जिमाका) दि. 19 – जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी…
शेतकरी बांधवांच्या तक्रारीनुसार तत्काळ पंचनामे करून घ्यावे – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे आदेश
अमरावती, दि. 19 : अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे त्यांच्या टोल…
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करावी – पालकमंत्री शंभूराज देसाई
कोरोना संसर्ग सद्यस्थितीचा आढावा लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करण्याच्या सूचना ग्रामीण भागामध्येही लसीकरणाचे प्रमाण वाढणे आवश्यक वाशिम, दि. १९ (जिमाका) :…
पालकमंत्र्यांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.19: राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी…
बरांजच्या साडेचार लाख टन कोळसा चोरीसंदर्भात पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
चंद्रपूर, दि. 19 जुलै : कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) अंतर्गत बरांज खुली कोळसा खाण येथील साडेचार लाख टन कोळशाची…
कोरोना योद्ध्यांनी जनजागृतीचे कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 19 : कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही. वैज्ञानिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी…
