मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा
मुंबई, दि.२०:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी हा सण…
गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल
मुंबई, दि. 20 : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या…
वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नळ पाणी योजनेबाबतचा प्रस्ताव सादर करा – पालकमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 20 : वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नळ पाणी योजनेसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेमधून 7 कोटी 15 लाख निधी…
रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भवन उभारणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 20 : राज्यात उर्दू भाषेची वाड्:मयीन प्रगती आणि समृद्धीसाठी नांदेड व मालेगावच्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये उर्दू घर (भवन) उभारण्यासाठी…
पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपल्या लेखणीची धार अधिक तीव्र करावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कारांचे वितरण
मुंबई, दि. 20 : पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपली लेखणीची धार थोडी अधिक तीव्र करावी, पत्रकार हा आपल्या विचारांनी समाज…
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने गाठला चार कोटी लस मात्रांचा टप्पा
मुंबई, दि. 20 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला.…
पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतील निर्णय
वीज बिलांच्या रिकन्सिलेशनसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करुन १५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. २०: राज्यातील ग्रामपंचायतींच्या…
वन्यजीव संरक्षण कायदा शेतकऱ्याच्या (जीवावर)मुळावर! 26 Jul 2021-07-33 रोह्यांच्या कळपाने सोयाबीनचे उभे पीक केले फस्त!!
काटोल/प्रतिनिधी दुर्गाप्रसाद पांडे शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा करून अमलात आणला,यामुळे जंगलातील प्रत्येक जीवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे, मात्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित…
कोरोना आजाराच्या सावटात इतर जीवघेण्या आजारावरती प्रशासनाचे जाणून दुर्लक्ष
एकीकडे संसर्गजन्य आजार कोरोना चे रुग्ण कमी होताना दिसत आहेत, सोबतच आलेला पाऊस साचलेले पाणी विल्हेवाटीसाठी तुंबलेल्या नाल्या, तुटलेल्या नाल्या…
प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने विकासकामे पूर्ण करावी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 20 : श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उच्च…
