गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा विद्यार्थ्यांना यशाची दस सुत्री अतिरिक्त आयुक्त डाक्टर कमल किशोर फुटाणे
कोंढाळी वार्ताहर -: शाळा महाविद्यालये ही फक्त ज्ञानाचे मंदिर नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्याची पायरी आहे. कला, क्रीडा…
अतिवृष्टीने क्षतिग्रस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश
मुंबई, दि. ३०: यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बरेचश्या कोल्हापूर पद्धतीचे बंधारे क्षतिग्रस्त झाले आहेत. या बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर होणे आवश्यक…
देवस्थानच्या शेतजमिनींचे मॅपिंग करून जिल्हानिहाय याद्या तयार करा – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
मुंबई, दि. ३०: राज्यामध्ये देवस्थानच्या शेतजमिनी आहेत. या जमिनी हडपण्याच्या बऱ्याच तक्रारी येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी देवस्थानच्या जमीन शेतजमिनींचे…
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटींचा धनादेश मंत्री पंकजा मुंडे व अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
मुंबई, दि. ३०: राज्यभरात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवाना मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्ध शताब्दी महोत्सवाच्या ‘वंदे मातरम’ गीताच्या बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई, दि.३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात सार्ध शताब्दी महोत्सवाच्या ‘वंदे मातरम’ गीताच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. देशभक्ती आणि…
२५ वा ‘भारत रंग महोत्सव’३ फेब्रुवारीपासून मुंबईत
मुंबई, दि. ३० : केंद्रीय संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या वतीने २५ वा भारत रंग महोत्सव ३ ते…
कवलापूर येथे विमानतळाबाबत तात्काळ सर्वेक्षण करा- मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. ३० : सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने…
१५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ९ सेवा ऑनलाईन उपलब्ध
मुंबई, दि. ३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नागरिकाभिमुख सेवांचे वेळेत वितरण सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र…
“संत्रा-मोसंबी शेतकऱ्यांचे दिवाळीपूर्वी पंचनामे व नुकसानभरपाई द्या” आमदार चरणसिंग ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
कोंढाळी : काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचं गंडांतर कोसळलं आहे. गेल्या काही दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे संत्रा व मोसंबी बागांमध्ये…
वीज कर्मचाऱ्यांचे मोठे आंदोलन: वीज उद्योग खाजगीकरण आणि पुरवठा अडचणींविरुद्ध जोरदार प्रतिकार वीज कर्मचारी, ऊर्जा क्षेत्र संघर्ष मंचाच्या नेतृत्वाखाली, राज्य सरकार आणि प्रशासनास एक ठणकावून इशारा देतात.
चंद्रपूर, २६ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) चे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत, जिथे खाजगीकरण आणि…
