शालेय उपक्रमाचा लाभ घेऊन जिल्हा परिषद शाळांमधील सोयीसुविधा वाढव्यात – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश ३१९ स्मार्ट टीव्ही व ५५४ संगणकांचे शाळांना वितरण
सातारा, दि.22 (जिमाका): राज्य शासनाचे अनेक शाळा उपयोगी उपक्रम आहेत, या उपक्रमांचा लाभ घेऊन सातारा जिल्हा परिषदेने त्यांच्या अखत्यारीतील शाळांमधील सोयी-सुविधा…
पालकमंत्र्यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावटी अनुदान किटचे वाटप
चंद्रपूर,दि. 22 जुलै : अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय…
बहुतांश नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; एनडीआरएफच्या २ तुकड्या दाखल
कोल्हापूर, दि.22: जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफ च्या 2 तुकड्या जिल्ह्यात…
कणकवली – कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला; वाहतूक बंद
सिंधुदुर्गनगरी दि. 22 (जि.मा.का.) – जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली – कनेडी दरम्यानच्या मल्हार पुलाचा काही भाग कोसळला असल्याने हा…
वरळी परिसरातील विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. २२ : वरळी परिसरात सध्याचा वांद्रे-वरळी सी-लिंक आणि भविष्यात उभारले जाणारे कोस्टल रोड, वरळी-शिवडी जोड रस्ता या प्रकल्पांमुळे रहदारी…
अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तांत्रिक तूर्त बंद
मुंबई, दि. २२ : सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करण्याची…
तिसरी लाट थोपविण्यासाठी कोविड नियमांचे अनुपालन आवश्यक – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. २२ : आपल्या देशात राजा हरिश्चंद्र व महर्षी दधिची यांनी दातृत्वाचे आदर्श समाजापुढे ठेवले आहेत. कोरोना काळात समाजबांधवांना मदत…
कृषीमालाची मूल्यसाखळी विकसित करणाऱ्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचा कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. २२ : लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी…
५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक असणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. २२ : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त…
रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क – आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई, दि. २२ : रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून सर्व प्रकारची मदत…
