पूराचा संभाव्य धोका ओळखून नदीकाठच्या १८९ कुटुंबातील ७५५ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
सातारा, दि.23 (जिमाका) : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांचे पूराचा संभाव्य धोका…
वरळी-शिवडी जोडरस्त्यासाठी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करावे -पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई, दि. 23 – मुंबईतील प्रवास वेगवान व्हावा, वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी शासनाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. वरळी…
लोकमान्य टिळकांनी भारतीयांमध्ये स्वाभिमान जागवला : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 23 : अनेक लोकांच्या त्याग, बलिदान व समर्पणातून देशाला स्वराज्य मिळाले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भारतीयांमध्ये स्वाभिमान जागवून नवचेतना निर्माण…
पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याकरीता उपाययोजना राबवा; मोर्णा नदीचे खोलीकरण करण्याचे निर्देश – पालकमंत्री बच्चू कडू
पूरग्रस्त भागाची पाहणी अकोला, दि.23 (जिमाका)- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला पूर येवून नदीकाठच्या गावांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्त…
पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते नवापूर येथे खावटी कीटचे वाटप
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.23: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबारतर्फे नवापूर येथे राज्याचे आदिवासी…
जिल्ह्यातील 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी रांजणवाडी येथे घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू, दोन जखमी
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कणकवली तालुक्यातील रांजणवाडी येथे घरावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संगिता प्रकाश जाधव…
मिरगाव आणि आंबेघर येथे ‘एनडीआरएफ’च्या टीम पाठविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु – पालकमंत्री बाळासाहेब पाटील पालकमंत्र्यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा
सातारा, दि.23 (जिमाका): गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील मिरगाव आणि आंबेघर येथे…
पूरग्रस्तांचे स्थलांतर युद्धपातळीवर करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील प्रयत्नशील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एनडीआरएफची तिसरी टीम प्रयाग चिखली, आंबेवाडी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना
कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. पुराचा…
किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्त्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई, दि. 23 : मुंबईसह महाराष्ट्रात अनेक किल्ले आणि सागरी किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व असून या किल्ल्यांचे…
कोल्हापूर जिल्ह्यातील विस्थापितांचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला आढावा
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा व शहरामध्ये स्थलांतरीत झालेल्या नागरिकांचा, कोल्हापूर डिझाइस्टर मॅनेजमेंटच्या (KDMG)…
