काँग्रेसने धडाडीचा व निष्ठावान नेता गमावला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची शोकसंवेदना
नागपूर, दि. 26 : रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करणारे माणिकराव जगताप यांच्या निधनाने काँग्रेसने एक धडाडीचा व निष्ठावान नेता गमावला आहे, अशा…
पूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील
नवी मुंबई, दि.26 : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पूरग्रस्तांना/आपतग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी असे आवाहन कोकण…
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर
मुंबई, दि. 26 : कोविड १९ प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढवण्यासाठी…
सीएसआर निधी तसेच बिगर शासकीय संस्थांच्या समन्वयाने लसीकरण अधिक गतिमान करावे – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई, दि. २६- महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ वरील लसीकरणाचे काम उत्तम रितीने सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसींची उपलब्धता वाढवण्याचा…
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सतर्कतेमुळे वाचले आंबेमाची येथील ग्रामस्थांचे प्राण
अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर येथे पूर आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसापूर्वी दरड कोसळल्याने पोलादपूर…
महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनाने रायगड जिल्ह्याची अपरिमित हानी – पालकमंत्री कु.आदिती तटकरे
अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका):- महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणतात,…
पुरामुळे आज अखेर ३९ गावातील २९० कुटुंबातील १२७१ नागरिकांचे आजअखेर स्थलांतर
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – पुरामुळे जिल्ह्यातील 39 गावांमधील 290 कुटुंबातील 1 हजार 271 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हा…
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीच्या कुटुंबियांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि. २६ : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील दहा खेळाडूंपैकी चिराग शेट्टी हा मुंबई उपनगर…
सर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वरळी येथील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
ज्येष्ठ नेते शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती मुंबई, दि.१ : – स्वराज्य हा…
महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून बाल न्याय निधीला दोन लाख रुपयांची देणगी
मुंबई, दि. २६ : बालकांसाठी स्थापित बाल न्याय निधीसाठी मंत्रालयातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने वर्गणी करुन जमा केलेल्या…
