महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उत्तरार्ध १ ऑगस्टपासून पूर्वार्धामध्ये ४४ व्याख्याने; नेटकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले कौतुक
नवी दिल्ली दि. 30: महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उत्तरार्ध 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पूर्वार्धामध्ये नामवंत 44 वक्त्यांची व्याख्याने झालेली आहेत. या…
कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या सूचना
मुंबई, दि. ३० : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणार आहे.…
५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी
मुंबई, दि. 30 : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याने सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यास परवानगी…
माहीम पोलीस वसाहतीमधील लसीकरण शिबिरास मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट
मुंबई, दि. 30 :- पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत विविध ठिकाणी कोविड-19 प्रतिबंधक…
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज
मुंबई, दि. 30 : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे…
पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण
नाशिक, दि.7 ऑगस्ट 2021 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण 2012 नुसार युवा हा घटक महत्त्वाचा मानला आहे. त्यानुषंगाने विविध क्षेत्रात…
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत ४५९ पूरबाधित कुटुंबाना अन्नधान्य वाटप अंकलखोप, अमणापूर व बुर्ली येथे उर्जामंत्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते धान्यवाटप
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : जुलै महिन्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून पूरबाधितांना 10 किलो गहू,…
अतिवृष्टीमुळे बाधित असलेले एकही कुटुंब पंचनाम्यापासून वंचित राहू नये – पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा दि.30 (जिमाका): अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना राज्य शासन व प्रशासन मदत करीत आहे. सध्या विविध विभागांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे…
कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होण्यासाठी कडक उपाययोजना
बीड,दि.30 (जि.मा.का.): कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट…
इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि ७: कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रीक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे,…
