स्वातंत्र्यलढ्यासह देशाच्या जडणघडणीतील क्रांतिसिंहांचे योगदान प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई, दि. ३ : इंग्रजांच्या राजवटीत दीड हजार गावात प्रतिसरकार चालविणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित…
मराठी पत्रकारितेने महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावली – डॉ. सुधीर गव्हाणे महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
नवी दिल्ली ,२ : पत्रकारिता धर्माचे पालन करून महाराष्ट्राच्या मागासलेल्या भागाच्या विकासाला चालना देण्यासह विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात मराठी पत्रकारितेने मोलाची भूमिका…
अ.भा.रिपब्लिकन पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी :- रामदास धाईंजे
मौजे मानकी येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास मोतीराम धाईंजे यांची अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माळशिरस(जि.सोलापूर)तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.…
एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नाशिक दि. 2 : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यानुसार एकलव्य मॉडेल निवासी शाळेत…
मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतिगृहे सज्ज पालकमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन – उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई, दि. 2 : मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांची पूर्तता होत आली असून मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय…
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार
उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई दि २: राज्यातील कोविड…
ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश ग्रामसेवकांची पदे प्राधान्याने भरण्याची ग्वाही
ग्राम कृषी संजीवनी समित्यांचे कामकाज करण्यास ग्रामसेवक युनियन तयार उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ग्रामसेवक युनियनचा प्रतिसाद मुंबई, दि. 2 : शेतकरी…
पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
सांगली, दि. 02, (जि. मा. का.) : महापुराने झालेल्या नुकसानीमुळे कोणीही खचून जाऊ नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून पूरग्रस्त…
शासन प्रत्येक घटकाच्या पाठीशी ठाम उभे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सांगली, दि. 02, (जि. मा. का.) : शेतकरी, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक या घटकाचे पुरामुळे नुकसान झाले असले तरी कोणीही…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर – उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’…
