लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड लासूर स्टेशन येथे बजाज समूह आणि जिल्हा प्रशासनात सामंजस्य करार
औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) : कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी शासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे…
कोरोनाविषयक ब्रेल पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
दृष्टिहीन लोकांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती आता हिंदी भाषेतून मुंबई, दि. 23 : दृष्टिहीन व्यक्तींमध्ये कोरोना विषयावर जनजागृती करणाऱ्या ब्रेल लिपितील ‘कोविड – १९ बिमारी…
जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण ई-सेवेचा लाभ घेण्याचे पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे आवाहन
अकोला,दि.22(जिमाका)- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरित परिणाम होऊन ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाज करण्याची आवश्यकता निर्माण झाली. सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी…
गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजुटीने काम करून विकास कामे घराघरापर्यंत पोहोचवा – पालकमंत्री जयंत पाटील येत्या काळात जीवनातील महत्त्वाच्या निर्णयात आमूलाग्र बदल होऊन चांगल्या प्रकारची व्यवस्था दिसेल
सांगली. दि. 21 (जि. मा. का ) : गावचा विकास साधण्यासाठी विविध विकास कामांबरोबरच आरोग्य व शैक्षणिक सुविधा उत्तम करण्यासाठी प्रयत्न…
राज्यपालांचे रक्षाबंधन
मुंबई, दि. २२ – रक्षाबंधनानिमित्त राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकु दिदी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवन येथे राखी बांधली. यावेळी…
दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे लसीकरण कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी
मुंबई, दि.२१: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस…
‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रमाला सर्व यंत्रणांचे सहकार्य आवश्यक – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
अकोला,दि.२१(जिमाका)- शासनाने राज्यातील पिकांच्या नोंदींसाठी ई-पीक पाहणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्व पिकांची सद्यस्थिती आणि आकडेवारी एकत्रितरित्या उपलब्ध होणार…
मुंबईत २८ ऑगस्टला रानभाज्या, कृषिमाल विक्री महोत्सव – मुंबईत मुलुंडमध्ये प्रथमच आयोजन
ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत ‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या योजनेच्या…
गरीबातील गरिब माणसाला प्रगतीतील वाटा मिळावा यासाठी धनिकांनी रेशनचे धान्य सोडावे – पालकमंत्री जयंत पाटील यांचे आवाहन
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : गरीबातील गरीब माणसाला प्रगतीतील वाटा मिळावा यासाठी स्वत:हून रेशनचे धान्य सोडावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील…
स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
मुंबई, दि. १६ – स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार…
