कोविडच्या संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य शासन सज्ज; राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १३६७.६६ कोटी रुपयांची तरतूद – सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
मुंबई, दि. २७ : कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य…
उपसंचालक दयानंद कांबळे यांना निरोप
नवी दिल्ली, 27 : महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची प्रशासकीय बदली झाली असून आज त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला. परिचय…
आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बांधनकारक
मुंबई, दि.२७ : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत वेळो वेळी जारी करण्यात आलेले आदेश…
खावटी अनुदान योजनेतून आदिवासी बांधवांना मिळतोय दिलासा – कृषी मंत्री दादाजी भुसे
मालेगाव, दि. 29 (उमाका वृत्तसेवा): कोरोना संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना…
राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय
मुंबई, दि. २७ :- राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे…
श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई, दि. 30 : श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…
सुपरस्टार अक्षय कुमार यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात “ग्राम वैद्यकीय सहायता निधी” या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान 25 लाखापर्यंत मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता.
सुपरस्टार अक्षय कुमार* यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात *”ग्राम वैद्यकीय सहायता निधी”* या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर…
आगामी काळात प्रशासकीय, पोलीस व महसूल सेवांमध्ये महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असेल : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 20 : भारतात महिलांनी हजारो वर्षे अन्याय व कष्ट सहन केले. परंतु काळ बदलला असून आज महिला अंतराळवीर, वैमानिक,…
प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारी समन्वयाने सोडवा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 20 : विभागातील विविध सिंचन प्रकल्प निर्मिती होत असताना अनेकांच्या जमीनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शेतकरी, गावकरी बांधवांनी…
महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर
पुणे दि. 20 :- केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या मार्फत इयत्ता 12 वी व पदवी उत्तीर्ण होऊन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी…
