युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील टक्का वाढण्याची गरज – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम पुणे, दि. ५ : आज लोकसंख्येत १८ ते १९…
शिक्षणाच्या माध्यमातून या देशात थोर व्यक्तींचा उदय – पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार
नागपूर, दि. 5 : देश स्वतंत्र झाला त्यावेळेस शिक्षणाच्या अभावी हा देश चालेलच कसा असा प्रश्न जगातील सगळ्या विद्वानांना पडला…
विकासाच्या बाबतीत ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विकास कामांना खीळ बसली होती. आता मात्र ‘पुनश्च हरीओम’ म्हणत…
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट
मुंबई, दि. 5 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मंत्रोचारात राज्यपालांचे…
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. 5 : गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना उल्लेखनीय योगदानासाठी…
‘लढा अदृश्य विषाणूशी’ पुस्तकाचे पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
अमरावती दि:5- गेले दीड पावणेदोन वर्षे आपण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत कार्यरत प्रत्येक घटकांच्या…
देशातील टॉप १० शाळांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांचा समावेश व्हावा – पालकमंत्री आदित्य ठाकरे मुंबई महापालिका आणि पेहले अक्षर फाउंडेशनमार्फत प्रशिक्षणात सहभागी शिक्षकांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सन्मान
मुंबई, दि. ४ – बृहन्मुंबई महापालिका, शिक्षक, विविध स्वयंसेवी संस्था आदी सर्वांच्या सहभागातून महापालिका शाळांची मोठ्या प्रमाणात दर्जोन्नती आणि गुणवत्तेमध्ये…
▪आला श्रावण श्रावण▪ ▪ श्रावण काय आहे ?▪ ▪महेश देवशोध (राठोड)▪ ▪ माजी संघटक अंधश्रद्धा निर्मूलन समिति▪
० पोलीस योद्धा वृत्तसेवा ० माणूस जेव्हा रानटी अवस्थेत राहत होता, तेव्हा तो कोणताही धर्म वा श्रावण पाळत नव्हता .…
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने एकाच दिवसात दिल्या सुमारे ११ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम
मुंबई, दि.४ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांना लस…
अतिवृष्टीग्रस्त भिलदरी धरण, नागद, सायगव्हाणची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी
औरंगाबाद, दि. 4 (विमाका) : अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील फुटलेले भिलदरी धरण व परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागद व सायगव्हाण या गावांची जलसंपदा…
