लेखकांनी ऐतिहासिक संशोधनपर लेखनावर अधिक भर द्यावा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका) : बंजारा समाजाचा इतिहास जगासमोर आणून या समाजास विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य होते आहे. त्याचप्रकारे इतर…
स्थानिक उद्योगांना पूरक रोजगारभिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
औरंगाबाद, दि.8 (विमाका) :- स्थानिक उद्योगांना पूरक असणारे रोजगारभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी…
महाराष्ट्रातील भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नांवर राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक
मुंबई, दि. 8 : महाराष्ट्रातील भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रिय भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष श्री.भिकुजी (दादा) इदाते यांनी मुख्य…
पत्रकार संघटनेने उच्च ध्येय्य समोर ठेवून काम करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्यपालांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मिडिया’च्या बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई, दि. 8 : पत्रकारांच्या व्यापक हितासाठी काम करताना पत्रकार संघटनांनी उच्च ध्येय्य समोर ठेवून मिशनरी स्पिरीटने काम करावे. पत्रकारांच्या…
एनएसएस, एनसीसी यापुढेही आदर्श निर्माण करतील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत कोविड योद्धा पुरस्काराने एनएसएस विद्यार्थ्यांचा सन्मान
औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका) : देशभक्ती, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत यापुढेही राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) समाजासमोर…
बुलडाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
बुलडाणा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. तसेच ७ सप्टेंबर रोजी सकाळी मुसळधार पावसाने दाणादाण…
शेक्सपियर प्रमाणे उच्च दर्जाचे लेखन करण्याचे ध्येय – साहित्यिक लक्ष्मणराव शिरभाते
नवी दिल्ली, दि. ८ : हिंदी भाषेतील श्रेष्ठ साहित्यिक गुल्शन नंदा यांच्या साहित्याने प्रेरित होवून ३५ पुस्तकांचे लेखक म्हणून लौकिक…
मंत्रिमंडळ निर्णय
मुंबई, दि. 8 : महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून…
कृषी पर्यटन केंद्र चालकांनी सुचविलेल्या विविध व चांगल्या सूचनांचा समावेश कृषी पर्यटन धोरणात करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे कृषी पर्यटन केंद्र चालकांशी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी साधला संवाद
पुणे, दि.8 : कृषी पर्यटनासाठी शासनाने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. या कृषी पर्यटन धोरणासाठी कृषी पर्यटन केंद्र चालकांनी…
भटक्या विमुक्तांसाठीच्या योजना युद्धपातळीवर राबविणार : इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार राज्यातील भटके विमुक्तांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात पार पडली बैठक
भटक्या विमुक्तांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना प्राधान्याने राबवा – भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष दादा इधाते मुंबई, दि. 8 : राज्यातील…
