मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ
मुंबई, दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा…
पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ
मुंबई, दि. १७ : ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी…
दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन
मुंबई, दि. १७ : मराठी मनोरंजन क्षेत्रात निर्माण झालेल्या दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब…
येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा डिजीटल करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन
आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसाचे जीवन सुलभ करण्यावर शासनाचा भर पुणे, दि. १७ : महसूल विभागाच्या विविध सेवा देताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या…
योग्य प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही तातडीने करावी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल कोविड काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा
मुंबई, दि. १७ : कोविड काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान प्रस्ताव त्रुटी पूर्ण करून तातडीने मंजूर करावेत.…
वाशिम जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दूरदृश्यप्रणालीद्वारे सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन
मुंबई दि. १७ : वाशिम जिल्ह्याला अधिक सुसज्ज व सेवाभिमुख बनवण्यासाठी शासनाच्या सेवा जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणं महत्त्वाचे आहे. सेवा पंधरवडा म्हणजे…
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी अर्ज स्वीकृती प्रक्रियेत सुलभता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना दिलासा
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी दिलेली माहितीच अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य धरावी मुंबई, दि. १७: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत…
स्वच्छता मोहीमेत जनजागृतीबरोबरच जनतेचा सहभाग महत्त्वाचा – मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. १७ : राज्यात स्वच्छता मोहीम राबविताना जनजागृती बरोबरच गाव स्वच्छतेसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री…
‘राष्ट्रीय पोषण माह’ च्या माध्यमातून कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडवूया – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १७ : मुंबईसह राज्यात कुपोषण कमी करण्यास अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे योगदान मोलाचे असून, सुपोषित भारतासह कुपोषणमुक्त महाराष्ट्र…
त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी जनमताचा कानोसा घेऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार – डॉ. नरेंद्र जाधव
मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करतात. त्यामुळे त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबत, राज्यातील…
