महाराष्ट्र शासनाच्या ३ हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र शासनाने आठ वर्षे मुदतीचे 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या…
गडचिरोली जिल्ह्यामधील खाजगी अनुदानित शाळांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते पुढील एक महिन्यात त्यांच्या खात्यात जमा न झाल्यास संघटनेच्या वतीने 21 नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण
गडचिरोली जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षक…
सेवानिवृत्त शिक्षकांची सभा संपन्न
गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सभा इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात नुकतीच संपन्न झाली.…
बहुतांश जिल्ह्यांत लम्पीबाधित जनावरांच्या संख्येत घट – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि. 19 : राज्यात गेल्या 3 -4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत लम्पी आजाराच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त…
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा गुरुवारी शुभारंभ
मुंबई, दि. 19 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर…
औद्योगिक क्षेत्रात त्वरित ट्रक टर्मिनलची सुविधा करा-उद्योगमंत्री
पुणे दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात…
संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे वडोदराकडे प्रयाण
मुंबई, दि. 19 : संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे दु. 1.50 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विशेष…
शांतता, स्थैर्य, सुरक्षा आणि सर्वसमावेशकता निर्माण करण्यासाठी भारताने गेल्या ७५ वर्षांत केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद – संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस
मुंबई, दि. 19 : आज भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारताने गेल्या 75 वर्षांत शांतता, स्थैर्य, सुरक्षा आणि…
अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई, दि.१९ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर…
गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य मिळविले, आता सुराज्याकडे वाटचाल करूया – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार मुंबई, दि. १८ : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी स्वराज्य मिळवले, आता त्याच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साथीने सुराज्याकडे वाटचाल…
