सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 16 : मुंबई शहर जिल्ह्यात ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ अभियान राबविले जात आहे. सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा…
विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय
कोळीबांधवांची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण मुंबई, दि. 15 : विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका…
विविध उद्योग, कंपन्यांमध्ये १३ हजार १०९ पदांवर नोकरीची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. कल्याण येथे शनिवारी महारोजगार मेळावा
मुंबई, दि. 15 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र…
उद्योजकांना सर्व सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक; सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग समूहांकडून…
राज्यस्तरीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली गठन
मुंबई, दि. 15 : आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली अथवा महिलांना सहाय्य करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आंतरधर्मीय…
दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दै.लोकसत्ता आयोजित गृहनिर्माण व्यावसायिकांची परिषद
मुंबई, दि. 15 : राज्यातील रस्त्यांमुळे विविध शहरे जोडली जात आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. काही…
वेकोलि गोळीबारातील सुरक्षा कर्मचाऱ्याची उपचार्थ झुंज संपुन अखेर मुत्यु दोन्ही आरोपी अटक, गोळीबारातील माऊझर पोलिसानी केली जप्त.
श्री मोतीराम रहाटे कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि इंदर खुली खदान नं.६ येथील व्यवस्थाक कार्यालयाच्या मागे कोल…
देशाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात तरी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेल काय ? जिल्ह्यातील ओबीसींचा राज्यकर्त्यांना सवाल
मागील २० वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याबाबत सातत्याने लढा सुरू आहे विविध पक्षांची सरकारे…
चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती) विभागातर्फे चंद्रकांत पाटील यांचा निषेध
डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी “लोकांकडून भिक मागून शाळा सुरू केल्या” असे वक्तव्य चंद्रकांत…
रमाई आश्रमशाळेत करिअर मार्गदर्शन एकदिवसीय कार्यशाळा संपन्न …………………………………….
………………………………….. नेर- अलीकडे स्पर्धेच्या युगात आदिवासी विद्यार्थी मागे पडला असून उच्च शिक्षणाच्या अभावामुळे सर्वच क्षेत्रामध्ये आदिवासी उमेदवार मिळणे कठीण झाले…
