पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करणार – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १७ : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. महाबळेश्वर-तापोळा, कोयनानगर-नेहरूनगर या दोन ‘जॉय…
माता रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घरांत राहण्याचे स्वप्न दोन वर्षात पूर्ण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सर्व सोयी सुविधांयुक्त सुंदर घर मिळणार
मुंबई, दि. 14 : समूह विकासाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सुंदर व सर्व सुविधायुक्त…
“नागपूर जिल्हा परिषद आरक्षणात सर्वसाधारण उमेदवारांवर अन्याय?” ५०% खुल्या प्रवर्गाऐवजी फक्त २४ जागा; २८ जागांची अपेक्षा अपुरी — निवडणूक आयोगाच्या सोडतीवर नाराजी; ‘सुप्रीम कोर्टाचे मार्गदर्शन दुर्लक्षित’ असा आरोप
कोंढाळी (वार्ताहर) : नागपूर जिल्हा परिषदेच्या ५७ सर्कलच्या आरक्षण सोडतीची घोषणा १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. मात्र या सोडतीत खुल्या…
कोंढाळी नगरपंचायतीस दोन कोटींचा विकासनिधी — आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
कोंढाळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने “वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान” या योजनेअंतर्गत कोंढाळी नगरपंचायतीस दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला…
चंद्रपूरमध्ये ५२८ ग्रॅम एम.डी. जप्त; मुंबईच्या आरोपीला अटक — ३५ लाखांचा मोठा मुद्देमाल ताब्यात
चंद्रपूर, ०६ ऑक्टोबर २०२५ — चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका तांत्रिक व धाडसी कारवाईत ५२८ ग्रॅम मेफेड्रोन (MD)…
भंडारा जिल्हा पोलिसांची कारवाई : दुखापत, अर्वाच्य शिवीगाळ आणि मर्गची नोंद
भंडारा, दि. 13 ऑक्टोबर (वार्ताहर) — भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दुखापत, अर्वाच्य शिवीगाळ तसेच अपघाती मृत्यू (मर्ग) संबंधित गुन्ह्यांची…
अमली पदार्थविरोधात कारवाया वाढविण्यात याव्यात – गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. 7 : राज्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाया वाढविण्यात याव्यात, अमली पदार्थविरोधी कृती दलांच्या…
बीड शहराच्या वैभवात भर घालणारी कामे करावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार शहरातील विविध विकास कामांची पाहणी
बीड, दि. ०७ (जिमाका): बीड शहरात सुरू असलेली विविध विकास कामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार काम करावी. बीडकरांच्या स्मरणात…
अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे… – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि ६ : “रक्तदानासारखं अवयवदानही समाजाने भीती न बाळगता स्वीकारलं पाहिजे. मृत्यू नंतर सुद्धा, अवयव रूपाने कोणाला तरी नवजीवन…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : सरपंचांसाठी गावांच्या विकासाची मोठी संधी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि. 6 : राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची…
