नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे- न्यायाधीश भूषण गवई
औरंगाबाद दि 25 (जिमाका) : उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायव्यवस्थेतील घटकांनी सर्वसामान्य नागरिकाला कमी वेळात न्याय तसेच हक्क मिळवून देण्यासाठी माध्यम…
आत्मनिर्भर शेतकरी, महिला उद्योजक!
अजिंठा महिला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून ३१० शेतकरी महिलांची वाटचाल ग्रामीण पातळीवर आता शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे विविध व्यवसाय पुढे येत आहेत,औरंगाबाद जिल्ह्यातील…
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 25 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून…
पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकास गट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती
१० हजार कावेरी जातीचे पक्षी ७ हजार ५०० दैनंदिन अंडी उत्पादन तीन वर्षांत जवळपास दीड लाख पिलांची मागणी पूर्ण सोलापूर,…
सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 25 : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणाबरोबच…
अर्थसंकल्पातून विकासाकडे… बीड जिल्ह्यातील शेतकरी ते महिला.., रस्ते असो की तीर्थक्षेत्र… प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पात तरतूद
विकासाकडे घेऊन जाणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला ओळख देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातून केलेल्या उपाययोजना…
मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 25 : मांग गारुडी समाजाच्या मागण्या आणि अडीअडचणींसंदर्भात संघटनांसोबत बैठक घ्यावी. त्याचा अहवाल तयार करुन शासनास सादर करण्याचे…
मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 25 : राज्यातील मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.…
वरठी येथे गांजा विक्रीचा व्यवसाय बहरला. शाळा कॉलेज चे विद्यार्थी गांजा व्यसनाच्या विळख्यात. पॅरोल वर सुटणारे कैदी म्हणताहेत गांजा आहे महादेवाचा प्रसाद
प्रतिनिधी वरठी वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत पॅरोल वर सुटणारे कैदी हे गांजा व्यवसाय करीत असून…
राज्यात वैयक्तिक शेततळ्यासाठी ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या अर्जांवर प्रक्रिया सुरू
पुणे, दि. 25: राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी 6 हजार 412 शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात…
