विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. ३० – केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना…
लेट खरीप कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचा अनुदानाच्या माध्यमातून दिलासा
नाशिक, दिनांक 30 मार्च, 2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी…
चला, भरडधान्याचे महत्त्व जाणून घेऊया!
सध्या माणसाच्या आरोग्याबाबतच्या तक्रारी वाढतांना दिसत आहेत. स्थूलता, लठ्ठपणा, उच्च- रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकार शक्ती…
मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तर ८ जखमी; पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संपर्क साधून तातडीने उपचाराचे दिले निर्देश
नांदेड (जिमाका) दि. 30 :- नांदेड- मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ आज भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली.…
वरठी येथे प्रभु श्री रामनवमी निमित्य खीर व शरबत वाटप आमदार मा.राजू माणिकरावजी कारेमोरे
दिनांक 30 मार्च 2023 रोज गुरूवार ला सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वरठी येथे प्रभु श्री रामनवमी निमित्त…
🛑 रेशन दुकानासाठिचे नियम व लाभार्थी रेशन कार्डधारक यांचे अधिकार 🛑
🛑 रेशन दुकानासाठिचे नियम व लाभार्थी रेशन कार्डधारक यांचे अधिकार 🛑 1) रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी…
सौर कृषिपंपामुळे उंचावला शेतकऱ्याचा आर्थिक स्तर
दिवसाला आठ-दहा तास अखंडीत वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात वीजेच्या वेळापत्रकानुसार पिकांना पाणी देण्यासाठी जावे…
हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मसाल्यांचे जी २० परिषदेत प्रदर्शन
मुंबई, दि. 29 : पाच लाख रूपये किलो किमतीचे केसर तसेच सहा हजार रूपये किलो किमतीची वेलची जी-20 परिषदेसाठी मुंबईत…
जी २० परिषदेत जगातील सर्वोत्तम ‘माईल्ड’ कॉफीचे प्रदर्शन
मुंबई, दि. 29 : सुमारे 8 हजार कोटी रुपये किमतीची कॉफी भारतातून निर्यात होते, अशी माहिती कॉफी बोर्डाचे विपणन उपसंचालक…
जिल्ह्यात राबविणार जलयुक्त शिवार अभियान २.०; ८५ गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात होणार जलक्रांती
नंदुरबार,दिनांक.30 मार्च,2023 (जिमाका वृत्तसेवा): जलयुक्त शिवार अभियान 1 प्रभावीपणे राबविल्यानंतर आता जिल्ह्या तील 85 गावांत जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे…
