भंडारा पोलिसांनी जुगार व दारू अड्ड्यांवर अकरा ठिकाणी धाड घालून एकूण 87,550/- रुपये किमतीचा माल केला जप्त
जिल्हा प्रतिनिधी/भंडारा 1) पोलीस स्टेशन कारधा कायमी अपराधी क्रमांक 158/2023 कलम 12 (अ) मजुका सह कलम 109 भादंवी आरोपी –…
पोलीस स्टेशन पवनी अंतर्गत रेती चोरी. दोन ट्रॅक्टर जप्त. दहा लक्ष दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी पवनी प्रकरण अशा प्रकारे आहे की यातील सरतर्फे फिर्यादी पोलीस नाईक अजित वाहने…
श्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धा पाळू नये – असू सक्सेना (कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न)
मौदा :- (प्रतिनिधी) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मौदा शाखेतर्फे विवेकी उपक्रमांतर्गत येथील रबडीवाला हॉटेलमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.…
स्वच्छतेमध्ये तासगाव नगरपरिषदेचे काम कौतुकास्पद – केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड
सांगली दि. २५ (जिमाका) : तासगाव नगरपरिषदेने स्वच्छतेच्या कामात उत्कृष्ट काम केले असून त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार…
जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची
कोंढाळी प्रतिनिधी दुर्गा प्रसाद पांडे जत्रा शासकीय योजनांची अंमलबजावणी सर्व सामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी या नावाचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून व…
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घराघरात पोहचण्यासाठी वाचकवर्ग वाढणे गरजेचे – डॉ. संजय बापेरकर
स्वतःसाठी सगळेच घर बांधतात परंतु पुस्तकांसाठी घर बांधणारे जगातील एकमेव पुस्तकप्रेमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.त्यामुळे आजच्या पुस्तक दिनी वाचकवर्ग वाढवण्याचा व…
कोंढाळी ला शरद पवारांचे जंगी स्वागत
कोंढाळी -प्रतिनिधी दुर्गा प्रसाद पांडे राष्ट्रवादी काँग्रेस कृषि पदवीधर संवाद बैठक आज अमरावतीत होणार आहे. त्यापुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार…
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार, दि.22 एप्रिल (जिमाका वृत्तसेवा) : शेतकरी, नवउद्योजक, महिला बचत गट, शेती उत्पादक संस्थांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन…
ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदर्श ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९०० खाटांच्या जिल्हा आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या नूतन इमारत बांधकामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
मुंबई, दि. २२ :- ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले…
‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी युवकांना प्रेरित करावे – राज्यपाल रमेश बैस राज्यपालांच्या हस्ते बोरिवली येथे संरक्षण प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई, दि.२२ : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागविली पाहिजे व त्यासाठी ‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी…
