जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर – पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोरोनाच्या महामारीत राज्याच्या संस्कृतीला शोभेल असे आरोग्य विभागाचे कार्य – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
पुणे, दि. २९: जिल्हा नियोजन समितीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील…
वैश्विक महानेत्याची ‘मन की बात’ @१००!
बात भारताच्या उन्नतीची..बात कश्मीरा पासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेल्या विकसनशील ‘न्यू इंडिया’ची.. इंडिया वर्सेस भारत असा संघर्ष मोडून काढत सर्वांना विकासाच्या दखलपात्र…
भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त
मुंबई दिनांक २९ : भिवंडी येथे आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.…
तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या ईट राईट मिलेट मेळ्याचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे, दि. 29 (जिमाका) – भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये तृणधान्य/भरडधान्य म्हणजेच श्री…
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा बनवा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे शिक्षण विभागाला निर्देश
पुणे, दि.२९ : शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विविध नावीन्यपूर्ण कल्पनांचे, विचारांचे सादरीकरण झाले आहे; त्याआधारे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे…
ग्रामसेवकावर गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार। पंचायत राज दिन व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण
चंद्रपूर, दि. 29 : भारत हा सेवेची पुजा करणारा देश आहे. ज्यांच्या पदनामात सेवक हा शब्द आहे, अशा ग्रामसेवकांवर गावाच्या…
खते, बियाणे, किटकनाशकांच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करा – कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश मराठवाडा विभागातील खरीप नियोजनाचा कृषिमंत्र्यांनी घेतला आढावा
औरंगाबाद, दि.29, (विमाका) :- आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, तसेच…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन
मुंबई, दि.30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अभिवादन केले.…
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संमोहन स्टेज शो द्वारे समाजप्रबोधन
प्रतिनिधी बल्लारपूर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे महापुरुष जयंती उत्सव समिती च्या वतीने विविध बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन…
प्रत्येकाला न्याय मिळेल असे काम प्रशासनात केले पाहिजे – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव
मुंबई, दि. २८ : प्रशासनात काम करताना सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याबरोबरच त्याचे समाधान करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने ही भावना लक्षात…
