राज्यातील पूर परिस्थितीचा मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी घेतला आढावा
मुंबई, दि १९ :- भारतीय हवामान विभागाने २१ जुलैपर्यंत काही जिल्ह्यांना दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील…
नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करा – मंत्री गिरीष महाजन मंत्री श्री. महाजन यांचा शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद; नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी बांधावर
जळगाव, दि. १८ (जिमाका):- जळगाव जिल्ह्यात मागील १५ दिवसापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांमध्ये रासायनिक…
सांबरकुंड प्रकल्प त्वरित पूर्ण करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 23 :- रायगड जिल्ह्यातील सांबरकुंड प्रकल्पाच्या प्रलंबित भूसंपादनासंदर्भातील अडचणी महसूल यंत्रणेने त्वरित सोडवून प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री…
चिपळूणसह जिल्हात खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करा- उपमुख्यमंत्री अजित पवार चिपळूण परिसर, वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचा आढावा ; रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन सूचना
मुंबई, दि. १९ : कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून…
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 19 : गायीच्या दुधाला प्रति लिटर किमान 34 रूपये भाव देण्याचा महत्त्वपूर्ण आणि शेतकरी हिताचा निर्णय राज्य शासनाने…
वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 19 :- वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. विधानभवन येथील दालनात झालेल्या…
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडलेला प्रस्ताव एकमताने संमत
मुंबई, दि. 19 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा मुख्यमंत्री…
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. १९ : राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश…
पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावून रेल्वे स्थानकापासून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन
मुंबई, दि. 19 : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती.…
ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना गुरुवार २० जुलैला सुटी
मुंबई, दि. १९ : कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील…
