महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
ठाणे, दि. 18 (जिमाका) – वडपे-ठाणे महामार्गावरील कामांची आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी पाहणी केली. पावसाळ्याच्या…
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 17 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी व कामकाजाचा सविस्तर आढावा विभागाचे मंत्री छगन…
कोंढाली नगर पंचायत के बाद अब! कोंढाली को अप्पर तहसील का दर्जा देने की मांग! कोंढाली क्षेत्र के विकास के लिये सरकार से मांग
संवाददाता-कोंढाली-दुर्गा प्रसाद पांडे स्थानिय विधायक के प्रयासों से बहुप्रतिक्षित कोंढाली नगर पंचायत की मांग पुर्ण होने पर अब, कोंढाली तथा…
घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक
मुंबई, दि. 17 : मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घराचा, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला…
उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई, दि. १७ : भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या…
‘बार्टी’मार्फत आयोजित यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
मुंबई, दि. १७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील…
बृहन्मुंबई क्षेत्रात ७ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधित आदेश लागू
मुंबई, दि. १७ : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यामधील कलम ३७ (१) व (२) सह…
कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी 18002334000 हा हेल्पलाईन नंबर शेतकरी बंधूंनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन
गडचिरोली,(जिमाका)दि.17:1 जून ते दि. 17 जुलै या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 389.1 मिमी असून या खरीप हंगामात दि. 17.07.2023 पर्यंत…
मंत्री अतुल सावे यांनी घेतला गृहनिर्माण विभागाचा आढावा
मुंबई, दि. १७ : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज गृहनिर्माण विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी गृहनिर्माण विभागाच्या योजनांची…
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘इंडस्ट्री मिट’मध्ये २९० उद्योजकांसमवेत सामंजस्य करार उद्योगांनी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यास राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार – मंगल प्रभात लोढा
ठाणे, दि. 15 (जिमाका) : देशातील अनेक समस्यांचे मूळ हे बेरोजगारी असून ती दूर करण्यासाठी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक…
