स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम
मुंबई, दि १३: भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय…
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षापासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि.12 : विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नाविन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण…
राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 12: महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणूकीतून मोठ्या…
‘महाआरोग्य शिबिरां’चा गरजूंना होतोय लाभ – मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि.12- जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित केलेल्या आरोग्य विषयक तक्रारींच्या निवारणार्थ महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये मोफत तपासणीचा…
राज्यातील ‘आयटीआय’ मधील ७ ‘व्हर्च्युअल क्लासरूम’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन
मुंबई, दि.12: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये 75 व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री…
राज्याची विकासप्रक्रिया गतिमान करणे हेच ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’चे उद्दिष्ट
‘वॉर रुम’ आणि ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम निश्चित दिसतील विकासकामातील अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नांकडे सर्वांनी वस्तुनिष्ठ, सकारात्मक दृष्टीकोनातून…
महसूल व रेल्वे विभागांनी समन्वयातून विकासकामांना गती द्यावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी
नागपूर दि. 11 : रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडील रेल्वेशी संबंधीत विकास कामांना प्राथमिकता द्यावी. तसेच, रेल्वेची नागपूर महसूल विभागात करण्यात येत असलेल्या विविध…
पीएमपीएमएलच्या डिझेलवरील बसेस सीएनजीवर रुपांतरीत कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे, दि. 11: प्रदुषणावर मात करण्यासाठी हरित ऊर्जेचा वापरावर भर देणे आवश्यक असून त्यादृष्टीने पीएमपीएमएलच्या डिझेलवरील सर्व बसेस सीएनजी इंधनावर…
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्ताने राज्यात स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना विशेष माफी
मुंबई, दि. 11: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या…
शहीद वीरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश अभियान’
भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी…
