हँगिंग गार्डन परिसरातील जलाशयाच्या पुनर्बांधणीसंदर्भात नागरिकांची समिती गठित करावी – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. २६ : मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या हँगिंग गार्डन परिसरातील जलाशयाची क्षमता वाढवण्यासाठी पुनर्बांधणी करण्याचा मुंबई महानगरपालिकेतर्फे…
महानगरात ७ हजार पंचनामे पूर्ण; साडेतीन हजार कुटुंबीयांना धान्य किट जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर पीडित भागाला भेट
उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण होणार; साफसफाईला प्राधान्य देत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन नागपूर, दि. 26 : शनिवारच्या मुसळधार पावसानंतर प्रशासन स्तरावरून…
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
मुंबई, दि. 26 : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या…
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत पाणलोट विकास घटक योजनेसाठी १४३.०४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई दि. 26 : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वेळेत वितरित करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. 26 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी लाभार्थींना निर्धारित वेळेत वितरित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री…
ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट महाराष्ट्र आणि ब्राझीलदरम्यान सोयाबीन, कापूस, ऊस आदींच्या संशोधन व व्यापारासंदर्भात चर्चा
मुंबई, दि. 26 :- ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची आज मुंबई येथे…
दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविण्यासाठी कटिबद्ध – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू
दिव्यांगांच्या दारी अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद चंद्रपूर, दि. 26 : संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र शासनाने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. अनेक…
कुलगुरुंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात – राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषद
मुंबई, दि. २६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट…
आपले सरकार २.०- तक्रार निवारण प्रणाली कार्यपध्दती झाली अद्ययावत तक्रार दाखल अन् तक्रार निवारण होणार सहज सुलभ
नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा “आपले सरकार २.०” हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. तसेच पी.…
उपमुख्यमंत्र्यांकडून ‘अमृतकलश’ यात्रेचे स्वागत; गणेशोत्सव मंडळांवर ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचा ठसा
नागपूर दि. 25 : ‘मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रमातंर्गत सध्या अमृतकलश अभियान सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अमृत…
